प्रूथ्वीवरचो स्वर्ग म्हणजे आमचो कोकण,
जेवणात हेंच्या आसता भात आणि वरण।।१।।
कोकणातली माणसा फक्त मालवणी बोलतत,
भांडण तंटो न करता सगळ्यांका आपलासा करून घेतत।।२॥
धोंडे मारून आंबे पाडण्यात किती मजा आसता,
ही मजा फक्त कोकणातच भेटता।।३॥
कोकणी माणूस आपलो साधोभोळो वागता,
वेळप्रसंगी चार गाळी घालून सगळ्यांका जाग्यार हाडता॥४॥
कोकणात आमच्या आसत नारळी पोफळीच्या बागा,
कोकण आसा तुमचो एकदा तरी येवन बघा।।५॥
[रचनाकार:दत्तात्रय(भाई) कदम.]