जन्म:
१८६१ - रवींद्रनाथ टागोर, जगद्विख्यात कवी, कलावंत आणि तत्त्वचिंतक.
१८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, भारतरत्न.
१९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
मृत्यू:
२००२ - दुर्गाबाई भागवत मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.